भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते 12 January 2023 by swadhyaybooks.com एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण कोणते ? उत्तर पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर हे भारतातील सर्वाधिक शुष्क ठिकाण होय.