भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला

भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला.

उत्तर : 

इंग्लंड हे एक औद्योगिक व आधुनिक राष्ट्र होते. तेथे औद्योगिक कारणामुळे अनेक उद्योगधंदे हे यंत्रावर सुरू झाले. तसेच इंग्रज भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर आकारत असत. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असत, त्यामुळे त्याचे उत्पादन जास्त प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागीरांना कठीण झाले. परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले.

इयत्ता आठवी इतिहास सर्व स्वाध्याया साठी पाठाच्या नावावरती क्लिक करा. 

1. इतिहासाची साधने

2. युरोप आणि भारत 

3. ब्रिटिश सत्तेचे परिणाम 

4. 1857 चा स्वातंत्र्यलढा

5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

6. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

7. असहकार चळवळ

Leave a comment