लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते
उत्तर :
हे विधान बरोबर आहे; कारण –
i) लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारा पक्ष सत्तेवर येतो.
ii) संसदेत व विधिमंडळात सर्व निर्णय बहुमतानेच घेतले जातात.
iii) बहुसंख्य समाजाचे कल्याण करणे, हाच लोकशाहीचा उद्देश असतो; म्हणून लोकशाहीत बहुमताला खूप महत्त्व असते.